ए. पी.जे.अब्दुल कलाम
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सगळे पुस्तक वाचनीय व प्रेरणा देणारे लिहिलेले आहे.त्याचे 'अग्नीपंख'हे पुस्तक तरुण मुला_मुलीसाठी खूपच ऊर्जा देणारे आहे.मला तर असे वाटते की सर्व जण हे पुस्तक वाचावे.त्यातील एक वाक्य खूपच सुंदर लिहिलंय आहे.' कधीही कामाला आपल्या पेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही.' असे वाक्य आपल्या जीवनात आचरणात आणल्यास खरंच सकारात्मक ऊर्जा मिळते. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जीवन सोपे वाटायला लागते. त्यावेळेस समजते की शब्दांमध्ये किती ताकद आहे.आपण स्वत़ आतून कणखर होत जातो.अशा वेळी कोणाकडून ही जास्त अपेक्षा करायची इच्छा होत नाही.त्यामुळे अपेक्षा भंग पण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले मन निर्मळ होते.आपण आऩंदी जीवन जगण्याला सुरुवात करतो.
Good one Viju.....
ReplyDeleteखूपच छान माहिती आहे... कमी शब्दात सारांश सांगितला आहे... keep it up👍
ReplyDeleteNice one vahini
ReplyDeleteVery nice tchr👌👌
ReplyDelete